११७ कोटीची रस्त्यांची काम सुरू होणार आहेतच- सतीश धनाईक
धाराशिव - मा आमदार राणादादा वर विश्वास ठेवा धाराशिव मधील रस्त्यांची काम सुरू होणार आहेत..राणादादानी मंजूर करून आणली तर दादा श्रेय घेणारच आहेत,त्यात विरोधकांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही,आणि तुळजापूर चे आमदार असताना सुद्धा धाराशिव च्या विकासासाठी राणादादा ची धडपड असते एक धाराशिवकर म्हणून आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे, 

*हे ११७ कोटी चे रस्ते स्थगित झाले अशी बातमी आपल्या पर्यंत आली असेल आणि या बातमी नंतर कोणत्या पक्षाची लोक सोशल मीडिया वर व समजामधे आनंदी झाले आहेत हे मात्र नक्की बघा म्हणजे आपल्याला समजेल की रस्ते न झाले पाहिजे याच साठी यांचा अट्टाहास आहे,* 

एक धाराशिव कर म्हणून अश्या नकारात्मक राजकारण करनाऱ्यांची कीव येते,तरी ही आपण एक सर्व धाराशिवकर निराश न होता हे रस्त्यांची काम सुरू होणार आहेत ,हा राणादादा चा निरोप या मेसेज च्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून देत आहे धन्यवाद !!

Popular posts from this blog

*ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत*शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक

ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या